तलाठी भरती 2022 : Talathi Bharti 2022 Maharashtra

talathi bharti 2022

Talathi Bharti 2022 : महसूल प्रशासनामार्फत कामकाजाचा वाढता प्रभाव बघता महाराष्ट्र शासनामार्फत मागील काही वर्षांमध्ये नवीन महसूल मंडळ त्याचप्रमाणे तलाठी सज्जा तयार करण्यात आले. जेणेकरून शेतकरी वर्ग व शैक्षणिक वर्गातील नागरिकांची कामे जलद गतीने होतील, या अनुषंगाने नवीन कार्यालयाची निर्मिती करण्यात आली होती. तयार करण्यात आलेल्या महसूल प्रशासनासाठी नव्याने निर्माण केलेल्या तलाठी सज्जा आणि महसूल …

तलाठी भरती 2022 : Talathi Bharti 2022 Maharashtra Read More »

Crop Insurance : हरभऱ्यासाठी 432 रु. हफ्ता भरा व नुकसान झाल्यास 28 हजारांचा विमा मिळवा

Crop Insurance

Crop Insurance : राज्य शासनामार्फत रब्बी 2022-23 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू झालेली असून लाभार्थी शेतकऱ्यांना या अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर येथे देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामासाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे फक्त 6 दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमा हफ्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, अशी …

Crop Insurance : हरभऱ्यासाठी 432 रु. हफ्ता भरा व नुकसान झाल्यास 28 हजारांचा विमा मिळवा Read More »

हे काय भलतंच ! विमा कंपनीकडून ४४ हजार शेतकऱ्यांची चेस्टा : Crop Insurance India Update

crop insurance

Crop Insurance : शेतकरी मित्रांनो, चालू वर्ष हंगामामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, पूर व परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाकडून जरी शेतकऱ्यांसाठी जरी अतिवृष्टी अनुदान मदत देण्यात आली असली, तरी पीकविमा कंपन्या मात्र याकडे दुर्लक्ष्य केल्याचं चिन्ह दिसत आहे. एकंदरीत सांगायचं झालं, तर पीकविमा (Crop Insurance) म्हणजे कृषी विभागाला झालेलं अवघड जागेवरच दुखणं झालं आहे. …

हे काय भलतंच ! विमा कंपनीकडून ४४ हजार शेतकऱ्यांची चेस्टा : Crop Insurance India Update Read More »

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना काय आहे ? : दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मिळणार २० हजार रु: Rashtriya Kutumb arth sahay yojana

मित्रांनो, शासनामार्फत नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना (Financial Scheme) काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. जश्याप्रकारे योजना काय आहे ? अर्ज कसा करावा ? अर्ज कोणाला करता येईल ? आवश्यक कागदपत्र कोणती लागतील ? इत्यादीबद्दलची सविस्तर माहिती. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची किंवा व्यक्तीची …

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना काय आहे ? : दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मिळणार २० हजार रु: Rashtriya Kutumb arth sahay yojana Read More »

error: Content is protected !!